तालुका प्रतिनीधी शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे असे सर्वजण गोडवे गातात . परंतु वास्तविक परिस्थिती ही वेगळीच आहे .कधी निसर्ग साथ देत नाही .तर कधी शेतमालाचे भाव गडगडतात परंतु विविध समस्यांच्या विळख्यात असलेल्या महागाव तालुक्यातील खमलवाडी (तांडा)येथील शेत स.नं 16 /1ते 33/1 पर्यन्त पांदन रस्त्याचे काम पालकमंत्री योजना अंतर्गत मातीकाम झालेला होता .नव्वद टक्के […]
ताज्या घडामोडी
सोनारी फाट्या पासून हादगाव रोडवर भिषण आपघात एक जागीच ठार,
सोनारी फाट्या पासून हादगाव रोडवर भिषण आपघात एक जागीच ठार, हिमायतनगर नांदेड नागोराव शिंदे सोनारी फाट्या पासून थोड्याच आंतरावर दोन मोटरसायकलची समोरासमोर जोराची धडक झाली असून या धडकेत वाघी येथील आंनदा वामनराव गायकवाड यांचा जागीच मूत्यू झाल व दूसरी मोटरसायकल ही हादगाव तालूक्यातील ढाक्याची वाडी येथील आसल्याचे समजले आसून ते दोघे पण गंंभीर जखमी झाले […]
हिमायतनगर शहरासह तालुक्यात पावसाने माजवला हाहाका रबाजारात खरेदीसाठी दवाखान्या मध्ये आलेल्या उपचाराच्या रुग्णांची झाली रस्त्या अभावी हेळसांड
हिमायतनगर शहरासह तालुक्यात पावसाने माजवला हाहाका रबाजारात खरेदीसाठी दवाखान्या मध्ये आलेल्या उपचाराच्या रुग्णांची झाली रस्त्या अभावी हेळसांड हिमायतनगर नांदेड नागोराव शिंदे हिमायतनगर तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात आज दिनांक 7 रोजी दुपारी दोन ते चारच्या सुमारास झालेल्या ढग फुटी पावसामुळे नागरिकांसह प्रवाशांचे झाले हाल सविस्तर वृत्त असे की आज दुपारी झालेल्या ढगफुटी दृश्य पाण्याने पावसाने हिमायतनगर […]
Naded/अर्धापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे काही गावांचा संपर्क तुटला तर अनेक ठिकाणी पिकांचे अतोनात नुकसान
अर्धापूर, दि.७ (खतीब अब्दुल सोहेल) तालुक्यात सर्वत्र अतिमुसळधार पाऊस झाला असून अनेक शिवारात नदीकाठच्या जमिनी आणि पिके खरडून गेली आहेत. अर्धापूर तालुक्यातील अनेक गावात शिरले असून शेलगाव आणि सांगवी या गावचा संपर्क तुटला आहे. पंधरा दिवसांनंतर काढणीला आलेल्या सोयाबीनचे पीक पाण्याखाली गेल्यामुळे हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. तालुक्यात सर्वत्र पावसाचा कहर झाला […]
बिलोली देगलुर तालुक्यात मुसळधार पावसामुळे शेतीतील पिकाचे नूकसान झाल्यामुळे त्वरीत हेक्टरी पन्नास हजार नुकसान भरपाई द्या.शंकर महाजन
प्रतीनिधी.. बिलोली तालुक्यात 6सप्टेंबर पासुन मुसळधार पाउस चालुच आहे. या मुळे तालुक्यातील ९०% शेतकर्याचे शेतात पाणी घुसुन सोयाबीन,उडीद,कापुस,तुर ईत्यादी पिकाचे आतोनात नुकसान झाले आहे. या मुळे शेतकरी वर्गात अंत्यत घबराटीचे वातावरण निर्मान झाले आहे.या मुळ शासनाकडे असलेल्या आतीवृष्टी पावसाच्या नोदी वरुन नुकसना भारपाई द्यावे व विमा कंपनीला १००% नुकासन भरपाई देण्याचे आदेश द्या असे […]
बँकेतील शेतकऱ्यांची कामे योग्य मार्गदर्शन करून करा. स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड.
बँकेतील शेतकऱ्यांची कामे योग्य मार्गदर्शन करून करा. स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड. नागोराव शिंदे हादगाव.. स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा हदगाव येथील शेतकऱ्यांच्या पीक कर्जाच्या फाईल त्वरित मंजूर कराव्यात आणि बँक दलाल मुक्त व्हावी यासाठी आज स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीने निवेदन देण्यात आले. सविस्तर वृत्त असे की स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा हदगाव येथे शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचे […]
महागांव /करंजखेड तांडा वस्थी येते बंजारा तिज महोतसव मोठ्या उतसाहात साजरा,
प्रतिनिधी / एस. के. शब्बीर महागांव करंजखेड तांडा येथे बंजारा समाजाचे मुली करता सर्वात मोठा सन दहा दिवसाचा तीज महाउत्सव मोठ्या संख्येने साजरा केला यावेळी उपस्थित करंजखेड तांड्याचे नायक रामधन राठोड कारभारी भरोस चव्हाण व राष्ट्रीय बंजारा परिषद संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोर बाळूभाऊ राठोड पुनाजी जाधव बाचु राठोड व तालुकाध्यक्ष आर बीपी सुनील प्रकाश राठोड […]
हिमायतनगर /दिघी ग्रामपंचायतीची चौकशी लवकरच करण्यात येणार.गटविकास अधिकारी- कैलास बळवंत यांचे आश्वासन
ब्युरो रिपोटहिमायतनगर / एस. के. चांद हिमायतनगर पंचायत समितीच्या प्रशासकीय बदल्या झाल्याने पंचायत समितीचे प्रभारी मांजरमकर यांची बदली झाली त्या ठिकाणी गटविकास अधिकारी कैलास बळवंत यांनी पदभार स्वीकारला आहे त्यामुळे त्यांना शुभेच्छा देऊन दिघी ग्रामपंचायतीच्या कामात लाखो रुपयांचा निधी मंजूर होऊन सुद्धा गावा मध्ये विकास न झाल्याने पंचायत समिती कार्यालय हिमायतनगर येथे तक्रार करण्यात आली […]
सगरोळी व परिसरात सतत लाईट जात असल्यामुळे सगरोळी परिवर्तन समितीच्या वतीने दिले अंदोलनाचा ईशारा
ब्युरो रिपोट /एस. के. चांद नांदेड मौजे सगरोळी येथे ३३kv आहे या ३३kv अंतर्गत सगरोळी,बोळेगाव दौलतापुर,येसगी,हिप्परगाथडी,शिपाळा,रामपुर ईत्यादी गावाना विज पुरवठा होतो.पण विज पुरवठा करत असताना दिवस भरातुन ५ते६ तास लाईटच राहात नाही तर विद्यत पुरवठा कमी दाबाना होत असल्यामुळे आनेकाचे मोटारी, टिव्ही,कुलर विद्युत उपकरने जळुन जात असल्यामुळे गरीब जनतेला आर्थीक भुर्दंड सहन करावे लागत आहे […]
स्वातंत्र्य सैनिकाचे खोटे नामनिर्देशन प्रकरणात इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कर्णीयची मागणी सय्यद इद्रीस अहमद यांनी केली
स्वातंत्र्य सैनिकाचे खोटे नामनिर्देशन प्रकरणात इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कर्णीयची मागणी सय्यद इद्रीस अहमद यांनी केली प्रतिनिधी/ नांदेड स्वातंत्र्य सैनिकाचे बनावट नामनिर्देशनपत्राच्या आधारे शासनाची फसवणुक करणाऱ्या शाखा अभियंता एस एम देशमुख यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी माहीती अधिकारी कारेकर्ता व अत्याचार निर्मूलन अभियान महाराष्ट्र मराठवाडा प्रमुख सय्यद इद्रीस अहमद यांनी केली. सार्वजनिक बांधकाम […]









